दर सेकंदाला हजारो व्यवहार, पण एका लहानशा तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेला बसू शकतो धक्का; रिझर्व्ह बँक डेप्युटी गव्हर्नर शिरीष चंद्र मुर्मू यांचे स्पष्ट संकेत.
ग्राहकांच्या गरजा ओळखून योग्य आर्थिक सल्ला देणारे प्रशिक्षित कर्मचारी बँका व पतसंस्थांना ठेवी टिकवून ठेवण्यास आणि ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध मजबूत करण्यास मदत करू शकतात.